शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ आहे का ?
शेतकरी आत्महत्येवरून विरोधी पक्षनेत्यांचा राज्य सरकारवर निशाणा…? Twitter: @NalavadeAnant मुंबई: राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तब्बल ४४ दिवस ओढ दिलेली असून परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे याची साधी जाणीवही नाही. त्यामुळे तिजोरी लुटणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर […]