महाराष्ट्र

शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ आहे का ?

शेतकरी आत्महत्येवरून विरोधी पक्षनेत्यांचा राज्य सरकारवर निशाणा…? Twitter: @NalavadeAnant मुंबई: राज्यात जून-जुलै महिन्यांमध्ये समाधानकारक पडलेल्या पावसानं मराठवाड्यात तब्बल ४४ दिवस ओढ दिलेली असून परिणामी शेतकऱ्यांची पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र स्वत:मध्ये मश्गूल असलेल्या सरकारला शेतकरी बांधव त्याच्या जीवनातल्या सर्वात मोठ्या संकटाला सामोरे जात आहे याची साधी जाणीवही नाही. त्यामुळे तिजोरी लुटणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कुणबी प्रमाणपत्र देण्यास भुजबळांसह वडेट्टीवारांचा विरोध

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असतानाच या मागणीला आता विरोध सुरू झाला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ तसेच कुणबी सेनेची विरोधाची भूमिका या निमित्ताने समोर आली आहे. मराठा आरक्षणावर जालना येथील आंदोलन अधिक तीव्र झाले असताना आंदोलकांनी कुणबी म्हणून प्रमाणपत्र […]