कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न खोळंबली, किसान सभेचा घणाघात
मुंबई केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या वर्षांच्या गणित बिघडलं असून नाशिक जिल्ह्यातील...









