हत्तीण, कबुतर, वाघ… महायुती सरकार ‘सर्कस’सारखे – प्रा. अनंत गाडगीळ...
मुंबई : कोल्हापूरच्या हत्तीणीचा प्रश्न, दादरच्या कबुतरांमुळे निर्माण झालेले प्रदूषण, आणि बांद्र्यातील वाघाच्या हालचाली—या साऱ्यांचे हाताळण करताना महायुती सरकारची अवस्था...









