महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईत दूध तपासणी मोहीम; 98 वाहने अडवून 1.83 लाख लिटर...

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांनी विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत १२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री मुंबईतील चारही...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

संत रवीदास यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम – माजी आमदार...

कल्याणात संत शिरोमणी रवीदास जयंती उत्सव साजरा कल्याण – भक्ती चळवळीतील महान संत संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या विचारांचा प्रभाव...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी निवड

बुलढाणा– ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सर्वोदयी कार्यकर्ता हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ग्रामस्वराज्य,...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करा; विलंबामुळे खर्च वाढून राज्याचे नुकसान...

मुंबई : राज्यातील विकासकामांची गती वाढवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाल्यास खर्च वाढतो आणि राज्याच्या...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

संत रवीदास यांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम – माजी आमदार...

कल्याणात संत शिरोमणी रवीदास जयंती उत्सव साजरा कल्याण – भक्ती चळवळीतील महान संत संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या विचारांचा प्रभाव...
ताज्या बातम्या महाराष्ट्र

जामनेर आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्रामासाठी सज्ज!

जळगाव – जळगावच्या जामनेर तालुक्यात १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम रंगणार आहे. “शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम” या संदेशासह ‘नमो कुस्ती...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

चाळ संस्कृती उत्तम होती; ब्लॉक्समध्ये मात्र सगळेच ब्लॉक – तात्यासाहेब...

By Yogesh Trivedi मुंबई : पूर्वी चाळ संस्कृती होती. वातावरण खेळीमेळीचे होते. सुख-दुःखात साऱ्यांनी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची प्रथा होती....
महाराष्ट्र ताज्या बातम्या

“ढोंगी भक्तांची आरती फक्त ढोंग!” – माघी गणेशोत्सवावरून आशिष शेलारांचा...

मुंबई: भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

जिल्हा आढावा बैठकीस फक्त मंत्र्यांना आमंत्रण – उपमुख्यमंत्री अजित पवार...

मुंबई – “जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय स्थानिक आमदारांना निमंत्रण दिले जाते, पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी घेतल्या जाणाऱ्या जिल्हानिहाय आढावा...
महाराष्ट्र अन्य बातम्या

तीस वर्षांत चारशे भाषा नामशेष होतील! — डॉ. गणेश देवी

मुंबई : “अनेक इतिहासरेषा मिसळून आपण निर्माण झालो. भाषेला राष्ट्रीय सीमा नसतात. भाषा इतर भाषांमधून शब्द घेतच समृद्ध होते. मात्र,...