महाराष्ट्रात बालविवाहांचे प्रमाण घटले; पुढील पाच वर्षांत 10 टक्क्यांखाली आणण्याचे लक्ष्य
मुंबई : केंद्र सरकारच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत असून राज्यातील बालविवाहांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. पुढील...









