महाराष्ट्र

परभणी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आयोगांच्या अहवालाकडे लक्ष द्यावे – ॲड. प्रकाश...

मुंबई: परभणी प्रकरणी महिला आयोग, एससी, एसटी आयोग, आणि मानवाधिकार आयोग यांचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष देऊन, संबंधित अधिकार्‍यांनी...
महाराष्ट्र

कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी – अंबादास दानवे

नागपूर: राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले असून गुन्हेगारी वाढली आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली....
महाराष्ट्र

शिवसेना आमदार विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी...

नागपूर :- शिवसेना ही एका परिवाराप्रमाणे असून पक्षात कुणीही नाराज नाही असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. एखादे पद...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजप फेक नॅरेटिव्ह पसरवत आहे: नाना पटोले

नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर राहुल गांधी यांच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह रचून बदनाम करण्याचा आरोप केला आहे. त्यांनी...
महाराष्ट्र

”त्या” नक्षली संघटनांची यादी जाहीर करा: नाना पटोलेंची मागणी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षली संघटना सहभागी झाल्याचा...
महाराष्ट्र

चारच महिन्यांत उचलबांगडी! बीडचे एसपी बारगळ यांचं नेमकं चुकलं काय?

By Gulab Bhavsar बीड: बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीला कारणीभूत ठरवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसपी अविनाश बारगळ...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

परभणी पुतळा तोडफोड आणि बीड सरपंच हत्या प्रकरण: न्यायालयीन चौकशी...

नागपूर: परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचार, बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या निर्घृण हत्येसह खंडणी वसुलीच्या संघटित...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

महिला काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय समित्या तत्काळ...

मुंबई: अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय सर्व...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

एकत्रित मिशन समृद्ध महाराष्ट्र! : एकनाथ शिंदे

नागपूर: महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर क्रमांक एकचे राज्य करताना विकसित भारतासाठी महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या कायापालटाला...
महाराष्ट्र

कोकणातील मच्छिमारांवरील हल्ले व परराज्यातून होणाऱ्या मासेमारीची दखल; मुख्यमंत्री फडणवीस...

नागपूर: पश्चिम किनारपट्टीवर कोकणातील मच्छिमारांना परराज्यातील आणि आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून येणाऱ्या मोठ्या बोटी आणि ट्रॉलर्सकडून होत असलेल्या मासेमारीमुळे नुकसान...