महाराष्ट्र

महाविकास आघाडीतील आमदार खासदार संपर्कात : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

X : @Nalawade मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक आमदार-खासदार अस्वस्थ असून, ते आपली अस्वस्थता आता खाजगीत आमच्याकडे व्यक्त करीत असून,...
महाराष्ट्र

सत्यमेव जयते; दुर्गाडी किल्ल्याचा निकाल म्हणजे सत्याचा विजय – माजी...

न्यायालयाच्या निकालानंतर दुर्गादेवीचे दर्शन घेत केली आरती कल्याण : दुर्गाडी किल्ल्याच्या मालकी हक्काबाबत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे सत्याचा...
महाराष्ट्र

परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह -रामदास आठवले

परभणीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान निषेधार्ह असुन संविधानचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही. संविधानाचा अवमान...
HOSPITAL
महाराष्ट्र

मराठवाड्यात शासकीय रुग्णालये व उपचार रामभरोसे

देवाचा प्रसाद ग्रहण करत असताना अगदी भक्तीभावाने घेतला जातो. तसेच डोळे बंद करून विश्वासाने गोळ्या औषधी ही खाण्यात येतात. देवाच्या...
महाराष्ट्र

जहांगीर आर्ट गॅलरीत घरोघर कलाकृती प्रदर्शन

कला गुरुवर्य दत्ता परुळेकर यांच्या साक्षीने त्यांनीच स्थापन केलेल्या बांद्रा स्कूल ऑफ आर्ट, जे आता रहेजा स्कूल ऑफ आर्ट नावाने...
महाराष्ट्र

जैन महामंडळ हे युवकांना उद्योजक बनविण्याबरोबरच समाज विकासाचे माध्यम ठरेल...

महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन स्थापन केलेले ‘जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ’ जैन युवकांना उद्योजक व रोजगारक्षम बनविण्याबरोबरच समाजाच्या सर्वांगीण...
महाराष्ट्र

विधानभवनास विधानभवनच ठेवा त्याचा बाजार बनवू नका!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानपिचक्या X : @NalawadeAnant मुंबई : अलीकडे मुंबई असो वा नागपूर, अधिवेशन काळात सर्वच पक्षीय आमदार...
महाराष्ट्र

… पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले नाही: एकनाथ शिंदे

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणूकीत महायुतीचे १७ आणि महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले. पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले...
महाराष्ट्र

सभात्यागपेक्षा चर्चेवर भर द्या – नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची...

X : @therajkaran मुंबई – महाराष्ट्राच्या पंधराव्या विधानसभा अध्यक्षपदी आज राहुल नार्वेकर यांची एकमताने निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री...
महाराष्ट्र ताज्या बातम्या

वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला विशेष दिलासा पॅकेज द्या :...

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीच्या 60 दिवसाच्या कालावधीत विदर्भातील 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे...