मुंबई: स्वातंत्र्यसैनिक, केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ मार्क्सवादी नेते कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल अखिल भारतीय किसान सभेने (AIKS)...
मुंबई: महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेनेही उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल...
मुंबई : विधीमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळाच्या वेळी प्रसंगावधान राखून वेळीच हस्तक्षेप करणाऱ्या सुरक्षारक्षकांची विधान परिषदेचे सभापती...
मुंबई: राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन आता परंपरेप्रमाणे समुद्रातच करण्यात येईल, तर घरगुती व मर्यादित उंचीच्या मूर्तींसाठी कृत्रिम...
नवी दिल्ली: महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तातडीने राजीनामा...
मुंबई: मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या विविध मागण्या अखेर मान्य करण्यात आल्या आहेत. सोमवारी कामगार संघटनांबरोबर महापालिका प्रशासन करार करणार असून,...
मुंबई: महाराष्ट्र शासनाने मंत्रालयातील प्रवेशासाठी मोठा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्टपासून मंत्रालयात प्रवेशासाठी पारंपरिक कागदी पास पद्धती पूर्णतः बंद केली...
मुंबई– राज्यात दररोज सहा शेतकरी आत्महत्या करत असताना कृषिमंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळत असल्याचा संताप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी...
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भर पत्रकार परिषदेत...
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि ‘समग्र’ संस्थेमध्ये आज ‘ई-गव्हर्नन्स’ सुधारणा गतीमान करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री...