विधानसभेत अतिवृष्टी, 'मिसिंग लिंक' प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर सरकारला प्रश्न विचारताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अतिवृष्टीवरून जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; ‘मिसिंग लिंक’पासून रस्ते प्रकल्पांच्या गुणवत्तेवर उपस्थित केले प्रश्न

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांची गुणवत्ता, हवामान बदलासाठीचे नियोजन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. अल्पकालीन चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी उपरोधिक शब्दांत सरकारच्या विकास मॉडेलवर प्रश्न उपस्थित केला. अतिवृष्टीनंतर राज्यातील विविध भागांत समोर आलेल्या परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या गुणवत्तेबाबत गंभीर […]

अतिवृष्टीमुळे महाड शहरातील मुख्य बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी आणि जलमय झालेला रस्ता. महाराष्ट्र ताज्या बातम्या

सावित्री, गांधारी, काळसह उपनद्यांत गाळ काढूनही महाडला पुराचा फटका; जनजीवन विस्कळीत

मुख्य बाजारपेठ जलमय; साहिलनगरमध्ये घर कोसळले, केंबुर्लीजवळ पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली महाड: सावित्री, गांधारी, काळ आणि अन्य उपनद्यांमधील गाळ काढण्याचे काम करूनही यंदाच्या अतिवृष्टीत महाड शहराला पुन्हा एकदा पुराचा मोठा फटका बसला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा […]