कल्याण-डोंबिवलीतील ६५ इमारतींच्या रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही – आमदार रविंद्र चव्हाण यांची ग्वाही
मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५ इमारतींसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सकारात्मक तोडगा काढला जाईल आणि एकाही रहिवाशाला बेघर होऊ दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी स्पष्ट केली. महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक या महत्त्वाच्या विषयावर आज मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. […]