कांदा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार गंभीर असून, कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. राज्य सरकारच्या पातळीवरही कांदा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष धोरण आखले जाणार असून, यासाठी लोकप्रतिनिधी आणि कांदा उत्पादक शेतकरी प्रतिनिधींसोबत लवकरच बैठक घेऊन पुढील रणनीती […]