२७ कोटी शेतकरी, १५% GDP: भारताच्या शेतीतील विरोधाभास
भाग २ | ‘भारताची परीक्षा — India at the Crossroads’ विजय गायकवाड | वरिष्ठ पत्रकार व धोरण विश्लेषक पहिल्या भागात भारत नेतृत्वाकडे वाटचाल करतो आहे की मागे पडतो आहे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचे उत्तर शोधायचे असेल, तर त्याची सुरुवात शेतीकडे पाहण्यापासून करावी लागेल. भारताच्या कामगारवर्गातील जवळपास अर्धा हिस्सा अजूनही शेतीवर अवलंबून आहे. पण देशाच्या […]

