ताज्या बातम्या विश्लेषण

पराभवानंतर भाजप आक्रमक; प्रत्येक ‘नरेटीव’ ला देणार उत्तर

X : @vivekbhavsar मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) महाराष्ट्रात मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागेलेले भाजप (BJP) नेते आता आक्रमक झाले आहेत. भाजपविरोधात तयार झालेले ‘घटना बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम विरोधक, या आणि तत्सम नरेटीव खोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यापुढे राज्यातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तो पक्षाचा प्रवक्ता असल्याच्या भूमिकेत शिरून आपापल्या शहरात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

एकच लक्ष्य, विधानसभा क्षेत्र – खा सुनिल तटकरे

X @NalawadeAnant मुंबई : शिव – शाहू – फुले – आंबेडकरांचा विचार (ideology of Shivaji-Shahu Maharaj-Phule-Ambedkar) हा देशाच्या लोकशाहीचा (Democracy) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुणीही जिवंत राहू शकत नाही, त्यामुळे हा विचार आपला पक्ष कदापी सोडणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देशातल्या व […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

आता लक्ष्य विधानसभा : काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला

X : @NalavadeAnant मुंबई लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha election result) काँग्रेस पक्षाने १७ जागा लढवून सर्वांच्या एकजुटीने १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला, हे कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे यश आहे, त्यामुळे एकजुटीची ही वज्रमुठ अशीच कायम ठेवणे गरजेचे आहे. लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे, आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आधी मदत द्या त्यानंतरच दौरे करा : नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला असताना बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फक्तं कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ देखावा आहे. मंत्र्यांनी दौरे करावेत पण आधी शेतकऱ्याच्या हातात भरीव मदत द्या, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. टिळक […]