ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिंदे गटाचे नेते भुमरेंच्या पत्नीच्या नावावर दारूचे परवाने; माहिती दडवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. या जागेवरुन एकनाथ शिंदे गटाचे संदीपाम भुमसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यादरम्यान संदीपाम भुमसे यांच्या पत्नीच्या संपत्तीवरुन मोठा खुलासा झाला आहे. सोमवारी २२ एप्रिल रोजी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात भुमरे यांच्या पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवण्यात आला होता. यानंतर विरोधकांनी टीका केल्यानंतर […]

महाराष्ट्र

46 हजार कोटींहून अधिक विकास कामे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प छत्रपती संभाजीनगरातील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकाभिमुख निर्णयTwitter : @therajkaran छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46 हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित रक्कमेचा समावेश नाही. या पत्रकार परिषदेस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार! – नाना पटोले यांची टीका

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली असून सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना मंत्रीमंडळ बैठकीवर कोटयवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्वतःला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात मात्र गेंड्यांच्या कातडीचे आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे केली.   शेतकरी अस्मानी सुलतानी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची सराकारमध्ये धमक नाही – विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पिके करपली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. पाणी, चाराटंचाई दिसताच कर्नाटक सरकारनं १९५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. मग केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असतानाही ट्रिपल […]

महाराष्ट्र

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठकीवर धडक मोर्चा

Twitter : @therajkaran परभणी  दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दि १५ सप्टेंबर रोजी, शुक्रवारी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीवर धडक सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. नाशिक पट्ट्यातील धरणे 85% पेक्षा जास्त भरलेली असताना दुष्काळामुळे जायकवाडी प्रकल्पात अल्प पाणी आहे. महाराष्ट्र शासन अशास्त्रीय दुष्काळ संहिता राबवीत असल्याने पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सरकार दुष्काळ घोषित करण्यास टाळाटाळ करीत आहे, […]