महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर काँग्रेसचा भर…!

हर्षवर्धन सपकाळ यांची जाहीर भूमिका मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (Local Body Elections) काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा लढवण्यावर भर देणार असून ही सत्तेसाठी नव्हे तर विचारांसाठीची लढाई आहे, असे स्पष्ट विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (MPCC President Harshwardhan Sapkal) यांनी केले. त्यांनी महायुतीतील (Mahayuti) कोणत्याही पक्षाशी आघाडी न करण्याचाही ठाम निर्णय व्यक्त केला. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे मित्रपक्षांमध्ये असंतोष […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

“मतचोरी”चा आरोप ठरला फोल: राहुल गांधींच्या विधानांमागील तथ्यांचा सविस्तर मागोवा

भारतीय निवडणूक प्रक्रियेवर केलेल्या खोट्या आरोपांवर तथ्याधारित उत्तर नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की हरियाणासह देशातील निवडणुका “चोरल्या गेल्या.” हा आरोप केवळ तथ्यहीन नाही, तर देशातील निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवर जनतेचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रत्येक दाव्याचा वेध घेतला असता, आकडे आणि पुरावे स्वतःच त्यांच्या विधानांना […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुबार मुस्लीम मतदारांवर मविआ व मनसे मौन; राज ठाकरे यांनाही ‘व्होट जिहाद’चं दुखणं — आशिष शेलार

8 वर्गीकरणातील मतदार यादी सादर; 31 मतदारसंघांतील 2.25 लाख संभाव्य दुबार मतदारांची BJPची माहिती मुंबई : “राज ठाकरे मराठी, हिंदू आणि भूमिपुत्र मतदारांच्या दुबार नोंदी शोधतात, पण अनेक मतदारसंघात दिसणारे मुस्लीम दुबार मतदार दिसत नाहीत. राज ठाकरे आणि मविआ दोघांनाही ‘व्होट जिहाद’चे दुखणे आहे,” असा आरोप सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मतचोरीतही भाजपाला हिंदू-मुस्लीम दिसते; त्यांच्या बुद्धीची किव करावी वाटते — हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने मतचोरी करून सत्ता मिळवली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. “मतचोरीसारख्या गंभीर मुद्द्यातही भाजपाला हिंदू-मुस्लीमच दिसते; त्यांची ही मानसिकता पाहून दया वाटते,” अशी टीका त्यांनी केली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, “मतचोरीचा मुद्दा सर्वप्रथम काँग्रेस व राहुल गांधींनी […]

महाराष्ट्र

महाविकास आघाडीतील आमदार खासदार संपर्कात : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

X : @Nalawade मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक आमदार-खासदार अस्वस्थ असून, ते आपली अस्वस्थता आता खाजगीत आमच्याकडे व्यक्त करीत असून, अनेकजण भाजपाच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, नुकत्याच लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या. लोकसभेत राज्यात आम्हाला जरी अनपेक्षित यश मिळाले असले तरी विधानसभेला […]

विश्लेषण महाराष्ट्र

…तर शिंदे याची शिवसेना फुटायला वेळ लागणार नाही!

X : @vivekbhavsar महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कौल दिलेला आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी नऊ जागा जास्त देत भाजपला स्पष्ट बहुमताच्या जवळ आणून ठेवले आहे. भाजपचे स्वतःचे 132 आमदार आणि पाच अपक्ष आमदारांचा पाठिंबा याशिवाय 41 उमेदवारांना जिंकून आणलेल्या अजित पवारांच्या (Ajit […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

दोन पक्ष फोडूनही भाजप पिछाडीवर!

X: @vivekbhavsar मुंबई: आजपासून 12हा 13 वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2012 च्या आसपास नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय स्तरावर उदय झालेला होता. समाज माध्यमांचा अत्यंत योग्य पद्धतीने वापर करून नरेंद्र मोदी यांनी स्वतःची विकास पुरुष आणि गुजरातचे विकास मॉडेल हे देशभर लोकांच्या मनात रुजवले होते. मोदींबद्दल एक अपेक्षा आणि आशा निर्माण झाली होती. त्यातूनच पुढे 2014 च्या […]

राष्ट्रीय

मविआ म्हणजे मतासांठी झूठ, सत्तेत आल्यावर लूट आणि देशातील जनतेत फूट : स्मृती इराणी

गेल्या अडीच वर्षात केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राने विकासाची नवी उंची गाठली आहे. त्यातही सर्व समाजातील घटकांचा विकास आणि महिला सन्मान हेच भाजपचे ध्येय आहे. त्यानुसारच विकासाची कामे गतीने होत असून विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीलाच आशीर्वाद द्या, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केले. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपच्या विद्वेषी व विभाजवादी राजकारणाला हद्दपार केले : नाना पटोले 

X : @therajkaran मुंबई: जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) व नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आघाडीने बहुमत मिळवले आहे. जम्मू व काश्मीर या दोन्ही भागात इंडिया आघाडीने (INDIA alliance) मोठा विजय मिळवला आहे. छोटे पक्ष व अपक्ष यांच्या मदतीने मतविभाजनाचा भाजपचा डाव हाणून पाडत जनतेने भाजपला हद्दपार केले […]

महाराष्ट्र

संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा;  आशिष शेलार यांची मागणी

X : @NalawadeAnant मुंबई – शिवसेना उध्दव ठाकरे शिवसेनेचे नेते, युवा सेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मागील २५ वर्षात जी निकृष्ट दर्जाची कामे केली त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत आहे. बुधवारी मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत,असा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केला. प्रदेश कार्यालयात घेतलेल्या […]