आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री सोडा, मंत्री पण केलं नसतं, काय लायकी आहे?, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
मुंबई- उद्धव ठाकरेंनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या गौप्यस्फोटाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री काय, मंत्रीसुद्धा केलं नसतं, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. आदित्य ठाकरे यांनी कोणती निवडणूक लढवली, त्यांच्याकडे काय अनुभव आहे, त्यांची लायकी काय आहे, या शब्दांत बावनकुळेंनी संताप व्यक्त केलेला आहे. राज्यातील नालायक माणसांची स्पर्धा गेतली तर उद्धव ठाकरे […]