ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे बळीराजाचे सरकार आहे : कृषीमंत्री धनंजय मुंडे

X : @NalavadeAnant नागपूर ‘केवळ सुखवाह घोषणा हे आमचे ध्येय नाही… दिवसरात्र शेतकरी हा आमच्या चिंतनाचा विषय आहे… त्यांना नियतीवर सोडणाऱ्यांचे राज्य गेले… आता देण्याची नियत असलेल्यांचे सरकार आहे… हे आमचे नाही, महायुतीचेही नाही… हे बळीराजाचे सरकार आहे… अशा शब्दात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सभागृहात विरोधकांना मंगळवारी ठणकावून सांगितले.  विधान परिषदेत नियम ९७ […]

राष्ट्रीय

संयुक्त किसान मोर्चातर्फे मुंबईत राज्यस्तरीय अधिवेशन 

Twitter : @milindmane70 मुंबई संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या स्थापना संमेलनाच्या निमित्ताने शेतीवर अवलंबून असणारे सर्व घटक  शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, शेतीत राबणाऱ्या महिला, आदिवासी, मच्छिमार, या सर्वांच्या प्रश्नांवर विस्तृत मांडणी करणारा, त्यासंबंधी प्रमुख मागण्या अधोरेखित करणारा आणि येत्या काळातील जोरदार राज्यव्यापी कृती कार्यक्रम देणारा एक जाहीरनामा घोषित केला जाणार आहे. त्या आधारे महाराष्ट्रातील शेतकरी […]