केंद्राचा शेतकऱ्यांना 4 पिकांवर MSP चा प्रस्ताव, 2 दिवसांसाठी ‘दिल्ली चलो’ मोर्चा थांबवला!
नवी दिल्ली रविवारी रात्री सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ मोर्चा दोन दिवसांसाठी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन दिवसात सरकारकडून देण्यात आलेल्या MSP म्हणजे किमान समर्थन मूल्याचा प्रस्ताव समजून घेतील आणि त्यानंतर पुढील रणनीती ठरवतील. शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी ४ पिकं त्यात मका, कापूस, […]