महाराष्ट्र

ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून; जनतेच्या भावनांकडे सरकारचे दुर्लक्ष: नाना पटोले

ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर महाविकास आघाडी आक्रमक; ‘वन नेशन, नो इलेक्शन’ विधेयक लोकशाही संपवण्यासाठी. नागपूर: ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली दलित बांधवांवर अत्याचार केले आणि यामध्ये सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलिसी मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच, बीड जिल्ह्यात सरपंच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र: देवेंद्र फडणवीस

नागपूर – विरोधीपक्ष आज इव्हिएम संदर्भात खोटे कथन रचून अपप्रचार करत आहेत. पण आम्ही महाराष्ट्राला आता गतिशील सरकार देणार आहोत. इव्हिएम म्हणजे आमच्या लेखी ‘,एव्हरी व्होट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र’, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (रविवारी) विरोधी पक्षांना दिला. चहापानावर बहिष्कारासाठी विरोधी पक्षांचे पत्र हे गेल्या अधिवेशनातील पत्राचीच प्रत, नाहीतरी त्यांचे एक नेते याबाबत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजपच्या विद्वेषी व विभाजवादी राजकारणाला हद्दपार केले : नाना पटोले 

X : @therajkaran मुंबई: जम्मू – काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) व नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) आघाडीने बहुमत मिळवले आहे. जम्मू व काश्मीर या दोन्ही भागात इंडिया आघाडीने (INDIA alliance) मोठा विजय मिळवला आहे. छोटे पक्ष व अपक्ष यांच्या मदतीने मतविभाजनाचा भाजपचा डाव हाणून पाडत जनतेने भाजपला हद्दपार केले […]

मुंबई ताज्या बातम्या

EVM शिवाय भाजप 400 पार होणे अशक्य ! – ॲड. प्रकाश आंबेडकर

X: @therajkaran मुंबई: भाजप EVM शिवाय 400 पार होणार नाही. म्हणून EVM हॅकिंग थांबवण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. VVPAT पावती ही मतदारांच्या हातात आली पाहिजे आणि व्हेरीफाय झाली पाहिजे. मगच त्याने ती बॅलेट बॉक्स मध्ये टाकावी. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला भेटणार आहोत. EVM […]