महाराष्ट्र

आघाडीची बैठक गुरुवारी घ्या : प्रकाश आंबेडकर

मुंबई: महाविकास आघाडीच्या (MVA) घटक पक्षांच्या नेत्यांची उद्या मंगळवारी होणारी बैठक २८ फेब्रुवारीला घ्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोमवारी येथे केली. महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची (Seat sharing meeting of Maha Vikas Aghadi) चर्चा करण्यासाठी २७ फेब्रुवारीला बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपचेही बडे नेते आमच्या संपर्कात : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 

X : @NalavadeAnant मुंबई: भाजपकडून तोडफोडीचे राजकारण सुरु असले तरी भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढा खेळ खेळायचा आहे तेवढा खेळू द्या, मग आम्ही एकच हातोडा मारू तेव्हा त्यांना कळेल, असा इशारा देण्यास पटोले विसरले नाहीत. जागावाटपावरून […]

महाराष्ट्र

मविआच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय २७ फेब्रुवारीला !

X : @NalavadeAnant मुंबई: लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकत्रीतपणे सामोरे जाणार असून जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आले आहे. जागा वाटपावरून मविआत (MVA) कोणतेही मतभेद नसून काँग्रेस राज्य निवड मंडळाच्या बैठकीनंतर २७ व २८ फेब्रुवारीला मविआची बैठक होत आहे, त्या बैठकीतच जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल, असे स्पष्टीकरण पक्षाचे राज्य प्रभारी रमेश […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र व देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा येईल : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला 

X: @NalawadeAnant मुंबई: भाजप सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश असून विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठीच ते ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहेत. पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. एकजुटीने काम केले तर महाराष्ट्रात व देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी येथे कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

निवडणुकीआधी पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद काढून घेणार होते – अजित पवार

X: @vivekbhavsar नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेससोबत बिघडलेले संबंध आणि त्याचा राज्याच्या तत्कालीन काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कारभारावर होणारा विपरीत परिणाम बघता तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly election) सहा महिने आधीच मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्यात येणार होते आणि त्या जागी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe – Patil) यांची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘राजकारण’ने 16 ऑगस्ट रोजी दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब, मलिक सत्ताधारी बाकावर; अजित पवारांचं नेतृत्व मान्य

मुंबई हिवाळी अधिवेशनाच्याआजच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सदस्य नवाब मलिक (NCP MLA Nawab Malik) सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यापूर्वी ते अजित पवार गटाच्या (Ajit Pawar faction of NCP) कार्यालयातही गेले होते. याशिवाय अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटलांसोबत त्यांच्या कार्यालयात नवाब मलिकांनी (Malik’s support to Ajit Pawar’s group) चर्चा केल्याचं वृत्त आज सकाळी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळाला पाहिजे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

Twitter : @NalavadeAnant नागपूर –  राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात (Winter session at Nagpur) सरकारला घेरणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी महाविकास आघाडीच्यावतीने (Maha Vikas […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुती सरकारच्या बाजूने कौल : एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी धडा शिकवला असून राज्याच्या सर्वांगीण विकासाचे निर्णय घेतल्यामुळेच जनतेने महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. वर्षा या निवासस्थानी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.  वर्षभरामध्ये आम्ही केलेली विकासाची कामे आणि सरकारकडून मिळणारे […]

विश्लेषण महाराष्ट्र

पोलीस भरती न करणारे वळसे – पाटील, शिंदे –  फडणवीस सरकारमध्ये मंत्री कसे? विरोधी पक्षाचा सवाल

Twitter: @vivekbhavsar मुंबई  पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने रान उठवल्याने अस्वस्थ झालेले गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षे पोलीस भरती केली नाही, अशी टीका करणारे देवेंद्र फडणवीस […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

टोलचा पैसा जातो कुठे? – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई पुणे जिल्ह्यातील जनरल मोटर्स कंपनी बंद करण्याचा घाट सरकारने घातला असून सरकारच्या या भूमिकेमुळे हे सरकार कामगार विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात सुरु असलेल्या कामगारांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्याचबरोबर ‘टोल’ आंदोलनाचे […]