Assembly Session : “मुंबई चंद्र–सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राची राजधानीच राहील” : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावरच महायुती सरकारची वाटचाल सुरू राहील, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडली. एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झालेल्या संयुक्त महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही चंद्र–सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राची राजधानीच राहील, अशी ठाम ग्वाही त्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील […]
