‘IIT Bombay’ म्हटले तर ‘मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न!’ — राज ठाकरे यांचा भाजपवर आरोप
मुंबई — केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी ‘IIT Bombay’ संदर्भात केलेल्या विधानावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘आयआयटीच्या नावात “मुंबई” न ठेवता “बॉम्बे” ठेवणे योग्य ठरले’ या केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याला ठाकरे यांनी “मुंबईला महाराष्ट्रापासून दूर नेण्याचा प्रयत्न” असे संबोधत भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर गंभीर आरोप […]








