मुंबई

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन : विरोधकांचा सरकारला इशारा

नवी मुंबई मेट्रोचे लोकार्पण तीन वेळा रद्द करण्यात आले आहे. पंतप्रधानांना वेळ मिळत नसल्याचे कारण दाखवत सरकार जनसेवेची कामे रखडवत आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पण करण्यासाठी सरकारचा हा पोरखेळ सुरू आहे. नवी मुंबईकरांना अजून किती दिवस वेठीस धरणार आहात, असा थेट सवाल करत जर सरकारला वेळ मिळत नसेल तर आम्ही त्याचे लोकार्पण करु असा इशारा […]

महाराष्ट्र

संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी Twitter : @NalavadeAnant मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भाजपच्याच सरकारने चिघळवला आहे.भाजप आरक्षण विरोधी पक्ष आहे. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपचे सरकार आहे, पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा […]