'वर्षा' निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण; त्यानंतर जयंत पाटील यांनी भेटीमागील कारण स्पष्ट करत महायुती प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. (प्रतिकात्मक चित्र) महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘वर्षा’वरील भेटीमागचे गूढ अखेर उलगडले; महायुती प्रवेशाच्या चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम

ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट; पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही, स्पष्ट भूमिका मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेल्या विविध तर्क-वितर्कांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बुधवारी स्पष्ट उत्तर दिले. ही भेट महायुतीत प्रवेश, मंत्रिपद किंवा पक्ष विलीनीकरणासाठी नसून, सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या […]

NCP (Sharad Pawar) MLA Jayant Patil speaking in the Maharashtra Legislative Assembly during the discussion on supplementary budget demands, raising concerns over the state’s farm loan waiver policy and farmers’ welfare. महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जमाफीत लाखो शेतकरी वंचित; सरकारने दिलदारपणा दाखवून तीन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी : जयंत पाटील

मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळालेला नसून, कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानासाठी घालण्यात आलेल्या निकषांमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. सरकारने दिलदारपणा दाखवत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेची सुरुवात करताना जयंत […]

Jayant Patil raises concerns over smart meter complaints and electricity bills during meeting with Chief Minister Devendra Fadnavis महाराष्ट्र ताज्या बातम्या

स्मार्ट मीटरवरून जयंत पाटील आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रकल्पाच्या फेरआढाव्याची मागणी

मुंबई: राज्यातील स्मार्ट मीटर प्रकल्पावरून निर्माण झालेल्या वादाने आता राजकीय स्वरूप धारण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले, दंड आकारणी आणि ग्राहकांवर होत असलेल्या कथित आर्थिक परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. राज्यातील अनेक भागांत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलांमध्ये अनपेक्षित वाढ […]