महाराष्ट्र ताज्या बातम्या

पालघरमध्ये भाजपला उमेदवार सापडत नाही : आदित्य ठाकरे यांची टीका  

X: @therajkaran पालघर: पालघर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे (Shiv Sena UBT) गटाच्या भारती कामडी यांचा उमेदवारी अर्ज आज आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत भरण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीकडून (MVA) शक्ती प्रदर्शन करण्यात आले. ठाकरे यांनी यावेळी वाढवण बंदर विरोधात जनतेच्या सोबत राहू, असे आश्वासन दिले. पालघर (Palghar Lok Sabha) आणि इतरत्र भाजपकडून अथवा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Lok Sabha : निवडणुकीनंतर “यांची”  राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल –  भाजपचे उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

X: @therajkaran पालघर: निवडणुकीनंतर सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना परिवारासोबत राहण्याचा वेळ मिळेल, पण राजकारणात वेळ मिळणार नाही. निवडणूक हरल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी पुत्र प्रेमासाठी काँग्रेसशी समझोता केला आणि  हिंदुत्वाचा चेहरा सोडून दिला आहे, असा आरोप  भाजपचे उत्तर प्रदेश माजी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य लोकसभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इथे मोदींचं नाही, पवार आणि ठाकरेंचे नाणं चालेल – उद्धव ठाकरे 

पालघर  इथे मोदींचं नाणं चालणार नाही, इथे पवार आणि ठाकरे यांचं नाणं चालेल. लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडी 300 पार करून देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करेल, असे वक्तव्य शिवसेना (ऊबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले.  महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या […]

ताज्या बातम्या विश्लेषण

हितेंद्र ठाकुरांची वेगळीच चाल; पालघरच्या मैदानात उमेदवार उतरवणार!

X: @ajaaysaroj  मुंबई: महायुतीमध्ये पालघरच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aghadi) लोकसभा निवडणुकीत (Palghar Lok Sabha election) उतरणार असल्याचे जाहीर करून एक वेगळीच चाल खेळली आहे. मात्र त्यांच्या या पवित्र्यामागे राज्य भाजपचा एक नेता असल्याचे बोलले जात असून महाआघाडीचे धाबे दणाणले आहेत.  पालघर मतदारसंघात कामे व्हावीत या एकमेव […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Palghar Lok Sabha : कल्पेश भावर यांना ‘जिजाऊ’ ची उमेदवारी; चौरंगी लढत होणार ?

By संतोष पाटील पालघर: जनतेचा कौल लक्षात घेऊनच जिजाऊ संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर राजकीय पद गरजेचे असते यावर जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी भर दिला. आज कोणतेही पद नसताना स्वकमाईतून लाखो लोकांची सेवा करून लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणला. त्यामुळे आता जिजाऊ संघटनेचा प्रतिनिधी म्हणून पालघर जिल्ह्यात […]