‘भाजपला काँग्रेसची भीती वाटते, म्हणून वारंवार नेहरूंचा जप’; मोदींच्या कालच्या भाषणावर राऊतांची फटकेबाजी
मुंबई ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला काँग्रेसची, इंडिया आघाडीची भीती वाटते. म्हणून प्रत्येक भाषणात जवाहरलाल नेहरूंचा जप केला जातो. गेल्या १० वर्षातील मोदींचं एकही भाषण असं नाही ज्यात पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसचा उल्लेख केलेला नसेल. तुम्ही स्वत:बद्दल बोला… वारंवार काँग्रेसबद्दल का बोलता,’ अशा शब्दात संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील भाषणावर टीका केली. पंडित नेहरूंच्या […]









