‘महायुतीचा 155 कोटींचा मोबाइल घोटाळा, सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि ऐंशी चोर’, वडेट्टीवारांनी सरकारला घेरलं
मुंबई ‘महायुती सरकारची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या सरकारचे ब्रीद आहे. राज्यात आठ हजार कोटींचा अँम्बुलन्स घोटाळा गाजतो आहे. तोपर्यंत सरकारने मोबाईल घोटाळा केला आहे. मर्जीतल्या कंपनीकडून 155 कोटी रूपयांची मोबाइल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर मतं मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे. हा […]









