मराठवाड्यात ठाकरे गटातील अस्वस्थता? परभणी–हिंगोलीतील राजकीय चर्चांना उधाण
मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली हे जिल्हे दीर्घकाळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जात होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही जिल्ह्यांतील राजकीय घडामोडींमुळे ठाकरे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. विशेषतः परभणीचे खासदार संजय जाधव आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या भूमिकांबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात […]









