ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे तर महाजातीयवादी सरकार : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची टीका

X : @therajkaran मुंबई – महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या (Mahayuti government) काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केलं. केवळ  कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली. राज्यातील आरक्षण (reservation issues) प्रश्न जाणीवपूर्वक सरकार सोडवत नाही. त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख झाली, अशी घणाघाती टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) […]

पाकिस्तान डायरी

दहशतवादाची फॅक्टरी!

X: @therajkaran पाकिस्तानात सुमारे अडीच कोटी मुले शाळेत जात नाहीत. ही सगळी मुले गरीब घरातील आहेत. त्यांच्या आई-वडिलांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून ते कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेत नाहीत. शाळेत न जाणाऱ्या मुलांची इतकी प्रचंड संख्या पाकिस्तान पुढील डोकेदुखी ठरू शकते. कधीही शाळेचे तोंडदेखील न पाहिलेली ही मुले बहुतांश करून बलुचिस्तान, सिंध आणि खैबर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तर गृहमंत्र्यांचा दरारा दिसायला हवा होता : जयंत पाटील

X : @NalavadeAnant नागपूर राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र बिहारच्या देखील मागे पडला आहे. उपराजधानी नागपुरातही तीच परिस्थिती आहे. त्यामूळे फडतूस नाही, काडतूस आहे म्हणणाऱ्या गृहमंत्र्यांचाही दरारा नाही, अशा कठोर शब्दात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ आमदार जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी बुधवारी […]