भाजपच्या बड्या नेत्यांची दिल्लीवारी ; विधानपरिषदेच्या नांवावर शिक्कामोर्तब होणार ?
मुंबई : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे . येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. पण त्याआधी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका होणार आहेत .यासाठी भाजपच्या गोट्यात हालचाली वाढल्या असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule )दिल्लीत गेले असल्याची माहिती समोर आली आहे . आज मध्यरात्री […]