Villagers standing inside a nearly dry well collecting muddy water in Barvi dam affected villages Murbad Maharashtra महाराष्ट्र ताज्या बातम्या

धरण भागवते शहरांची तहान… पण कुशीतील १२ गावपाडे आजही तहानलेले  

बारवी प्रकल्पग्रस्तांची ५५ वर्षांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही गोपाळ पवार | मुरबाड मुरबाड : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या कुशीतील बारा गावपाड्यांची अवस्था आजही तहानलेलीच आहे. शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या या धरणामुळे कायमची मिटली असताना, धरणबाधित गावांमध्ये मात्र “दिव्याखाली अंधार” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याने भरलेले धरण शेजारी असूनही पाण्यासाठी विहिरीत उतरून चिखलातून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील २८ छोटी मोठी धरणे कोरडी; तरीही प्रचारातून पाण्याचा मुद्दा गायब

X: @therajkaran महाराष्ट्रात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे.अशातच राज्याच्या ग्रामीण भागात पाण्याअभावी पाणीपुरवठा अनेक छोटी मोठी धरणे कोरडी पडू लागली. सर्वसामान्य जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी याकडे कानाडोळा केल्याने याचे अतिशय गंभीर व थेट परिणाम प्रत्यक्ष मतदानावर दिसून येतील असा गंभीर इशारा एका नावाजलेल्या राजकीय नेत्यांनी आमच्या प्रतिनिधीशी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळाला पाहिजे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी

Twitter : @NalavadeAnant नागपूर –  राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात (Winter session at Nagpur) सरकारला घेरणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी महाविकास आघाडीच्यावतीने (Maha Vikas […]