संयुक्त किसान मोर्चाचा इशारा – कपासावरील आयात शुल्क तात्काळ रद्द करा, अन्यथा देशभर उभारणार तीव्र आंदोलन
नवी दिल्ली: केंद्र सरकारने 19 ऑगस्ट 2025 रोजी कपासावरील 11 टक्के आयात शुल्क आणि कृषी पायाभूत विकास उपकर (AIDC) हटविण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी संघटनांमध्ये प्रचंड नाराजी उसळली आहे. हा निर्णय 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे वित्त मंत्रालयाने अधिसूचित केले असून सरकारने तो “जनहितासाठी” आवश्यक असल्याचे म्हटले आहे. परंतु संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने याला थेट […]