कापूस आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना मृत्युदंड – संयुक्त किसान मोर्चा
नवी दिल्ली – वित्त मंत्रालयाने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क तसेच कृषी पायाभूत संरचना विकास उपकर (AIDC) रद्द करण्याची अधिसूचना जारी केली आहे. हा निर्णय आजपासून (१९ ऑगस्ट) लागू झाला असून ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. सरकारने या निर्णयाला “सार्वजनिक हितासाठी आवश्यक” असे म्हटले आहे. परंतु, संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) ने या अधिसूचनेचा तीव्र निषेध […]