मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन विधानसभेत महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनावर उत्तर देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे राज्यात ६३ बळी; कृपया या विषयाचे राजकारण करू नका : गिरीश महाजन

मुंबई : मुंबई, पालघर, पुणे, नाशिक आणि राज्यातील इतर भागांत झालेली अतिवृष्टी ही राज्यावरील मोठी आपत्ती आहे. चार दिवसांतील विक्रमी पावसामुळे आतापर्यंत विविध कारणांनी ६३ जणांचा बळी गेला आहे. जनता संकटात आहे, त्यामुळे कृपया या विषयाचे राजकारण होऊ नये, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत केले. अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनावरील अल्पकालीन […]

Cracked agricultural land in Maharashtra with a worried farmer as El Niño conditions raise concerns over drought and deficient monsoon rainfall. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तातडीने दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना राबवा; डॉ. संजय लाखेपाटील यांची मागणी

राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर दुष्काळ देखरेख समित्या कार्यान्वित करण्याचे आवाहन; विधानसभेत दुष्काळावर किमान तीन दिवस चर्चा घेण्याचीही मागणी मुंबई : अल निनोच्या सक्रिय होत असलेल्या प्रभावामुळे यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत असताना राज्य सरकारने अधिक वेळ न दवडता राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावरील ‘दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना’ तातडीने […]