काँग्रेस सोडणाऱ्यांना जनताही स्वीकारणार नाही, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांचा संताप!
मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर महाराष्ट्र काँग्रेसने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथल यांनी संताप व्यक्त केला. अशोक चव्हाणांनंतर एकही व्यक्ती काँग्रेस सोडून जाणार नाही. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना जनताही स्वीकारणार नाही. अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडलं, याचं त्यांच्याकडे काहीच कारण नाही. काँग्रेसची नीती चुकीची आहे […]