‘जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात, आमच्यात मतभेद नाहीत’; राऊतांनी स्पष्ट केलं
मुंबई मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीने बसले आहेत, निवडणूक आयोग घटनाबाह्य सरकारला पाठबळ देत आहे. जो न्याय अदानींना मिळतो, देशातील जनतेला का मिळत नाही, हा प्रश्न आहे. अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत, असा टोला शिवसेनेच्या उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजनसोबत चर्चा सुरू असून ती सकारात्मक पातळीवर असल्याचं राऊतांनी यावेळी […]









