आज मणिपूरमधून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा
नवी दिल्ली राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात आज मणिपूरमधून सुरू होणार आहे. इंडिगोच्या एका विशेष विमानाने राहुल गांधींसह अन्य काँग्रेस नेता दिल्ली विमानतळावरुन निघाले. वातावरण बिघडल्यामुळे विमानाला उशिर झाल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला ही यात्रा मध्य इंफालमधून सुरू होणार होती. मात्र मणिपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असल्याकारणाने मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी यात्रेची परवानगी […]









