ताज्या बातम्या राष्ट्रीय

निवडणूक रोख्यांचा वापर खंडणीवसुलीसाठी, 4 हजार कोटींचा हिशेब नाही; प्रशांत भूषण यांचा मोठा दावा

मुंबई : निवडणूक रोखेंचा वापर खंडणीवसुली, लाचखोरीसाठी झाला असून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करण्याची मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी केली आहे. पुढील आठवड्यात यासंदर्भात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे रविवारी त्यांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे अद्याप चार हजार कोटींचे निवडणूक रोखे कुणाला दिले, याचा हिशेब नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Sanjay Raut : देशाचं संविधान बदलण्यासाठी भाजपाला बहुमत हवंय :  राऊतांचा आरोप

X: @therajkaran लोकसभा निवडणूकीसाठी (Lok Sabah elections) सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ‘अब की बार 400 पार’ असा नारा भाजपाकडून (BJP) देण्यात आला आहे. त्यांच्या या नाऱ्यावर आता विरोधकांकडून निशाणा साधण्यात आला आहे. भाजपाला देशाचे संविधान (Constitution of India) बदलण्यासाठी बहुमत हवे आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (MP […]