ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत भाजपवर हल्लाबोल; वर्ध्यातील सभेत मांडले महत्त्वाचे ठराव

वर्धा : केंद्रीय पातळीवर शेतीमाल हमीभाव कायदा, शेतकऱ्यांना शेतीमालासाठी दीडपट भावाची हमी यावर किसान सभेच्या राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत एकमताने ठराव करण्यात आला. वर्धा येथे राज्यस्तरीय शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले. परिषदेचे उदघाटन किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी केले व समारोप किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

हरियाणाच्या शंभू सीमेची तुलना पाक बॉर्डरशी; दिल्लीच्या दिशेने जाण्यास शेतकरी ठाम

नवी दिल्ली केंद्र सरकारशी झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीत कोणताही निकाल न लागल्याने शेतकरी नेत्यांनी बुधवारी पुन्हा दिल्लीवर मोर्चा काढण्याची हाक दिली आहे. तेव्हापासून दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. दुसरीकडे हरियाणाच्या शंभू सीमेवर गोंधळ सुरूच आहे. दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सरकारला आव्हान […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

केंद्राचा शेतकऱ्यांना 4 पिकांवर MSP चा प्रस्ताव, 2 दिवसांसाठी ‘दिल्ली चलो’ मोर्चा थांबवला!

नवी दिल्ली रविवारी रात्री सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ मोर्चा दोन दिवसांसाठी रोखण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन दिवसात सरकारकडून देण्यात आलेल्या MSP म्हणजे किमान समर्थन मूल्याचा प्रस्ताव समजून घेतील आणि त्यानंतर पुढील रणनीती ठरवतील. शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी ४ पिकं त्यात मका, कापूस, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

आज देशभरात ग्रामीण भारत बंद व औद्योगिक संपाची हाक

मुंबई संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार कृती समितीच्या वतीने आज देशभरात ग्रामीण भारत बंद व औद्योगिक संपाची हाक देण्यात आलेली आहे. शेतकरी, कामगार व श्रमिकांच्या मागण्यांसाठी होत असलेल्या आंदोलनामध्ये राज्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी व कामगार संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत. हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हरभजन सिंग सिद्धू यांच्या आव्हानानुसार महाराष्ट्रातील […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Farmer Protest : शंभू बॉर्डरवर मोठा राडा, शेतकऱ्यांविरोधात पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर

नवी दिल्ली पंजाबमधील शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यासाठी अंबालाच्या शंभू सीमेवर पोहोचले आहेत. येथे आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ड्रोनचा वापर करून आकाशातून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंभू सीमेवर सध्या परिस्थिती गंभीर आहे. पोलिसांनी अनेक शेतकऱ्यांना ताब्यातही घेतलं आहे. पोलीस शेतकऱ्यांना रोखण्याचा […]