राष्ट्रीय ताज्या बातम्या

जनजातीय गौरव दिन : मोदी सरकारची अभूतपूर्व उपक्रमयोजना; भारतात जनजाती सक्षमीकरणाचा नवा अध्याय

नवी दिल्ली: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मोदी सरकारने १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीला जनजातीय गौरव वर्ष घोषित करून देशभरात जनजाती सक्षमीकरणाचे अभूतपूर्व पर्व सुरू केले आहे. जनजाती समुदायाला असा सन्मान आणि राष्ट्रीय स्तरावरील मान्यता कोणत्याही पूर्वीच्या सरकारने दिलेली नव्हती. सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीला ‘जनजातीय गौरव दिन’ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

जीएसटी दरोडा आणि कमिशन कपात थांबवा; अन्यथा देशव्यापी आंदोलन — विमा एजंट संघटनांचा इशारा

मुंबई — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवन आणि आरोग्य विम्यावर जीएसटी माफ केल्यानंतरही खासगी विमा कंपन्यांकडून जनरल इन्शुरन्स एजंट्सच्या कमिशनवर १८% जीएसटी कपात आणि १ एप्रिल २०२५ पासून ३३% कमिशन कपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो विमा एजंट्सच्या उपजीविकेवर गदा आली असून, हा उघड दरोडा असल्याची टीका विमा एजंट संघटनांनी केली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक थांबवली !

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे . या निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. पण एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा आवश्यक आहेत. एनडीएकडे सध्या बहुमत आहे. पण भाजपकडे बहुमत नाही. या पार्शवभूमीवरच आज दिल्लीत इंडिया […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आमचंच सरकार येणार ; इंडिया आघाडी विजयी झाल्यास 48 तासात पंतप्रधान बनवू ; जयराम रमेश यांचा दावा

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडल्यानंतर आता शेवटच्या सातव्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे . देशातील राजकीय परिस्थिती स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh )यांनी आमचं सरकार येणार आहे. आम्हाला स्पष्ट आणि निर्णायक बहुमत मिळणार आहे, असा दावा केला आहे . तसेच या निवडणुकीत इंडिया आघाडीला( india […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“मोदीं इंडिया आघाडीला घाबरले ; चार सो पारचा नारा तडीपार होणार” ; प्रणिती शिंदेचा टोला

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) सोलापूर मतदारसंघातुन जोमाने तयारीला लागल्या आहेत . यावेळी त्यांनी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे . त्या म्हणाल्या , नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार चार सौ पार’, असा नारा दिला आहे. मात्र इंडिया आघाडी मुळे नरेंद्र मोदी घाबरलेले आहेत.’चार सौ पार’ होणार […]

पाकिस्तान डायरी

पाकिस्तान आपल्याच जाळ्यात

X: @therajkaran अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पाकटीका या प्रांतांमध्ये 18 मार्चला हवाई हल्ले करून पाकिस्तानने एकच खळबळ उडवून दिली. पाकिस्तानच्या उत्तर वजिरीस्तान भागात दहशतवादी हल्ला झाला. त्यात सात सैनिक ठार झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून हे हवाई हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानने केला. या हवाई हल्ल्यात आठ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, हा हल्ला तेहरीक-ए-तालिबान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडी उधळण्याचा भाजपचा दुर्बळ प्रयत्न उघड : आप 

X : @therajkaran मुंबई: अलीकडील घडामोडींमध्ये, आम आदमी पार्टी (AAP) आणि इंडिया (INDIA) आघाडी अंतर्गत काँग्रेस यांच्यातील जागा वाटप चर्चेच्या यशस्वी निष्कर्षाने भारतीय जनता पार्टी (भाजप) खवळला आहे. INDIA आघाडीच्या राजकारणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल पडते पुढे असे स्पष्ट झाले आणि त्यामुळे भाजप ने INDIA आघाडी मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत, असा आरोप आम […]

राष्ट्रीय

विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प….!

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वं, व मार्गदर्शना खाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी बांधवांसह मध्यमवर्गीय नोकरदारांचं हित जपणारा, देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, विकसित भारताची पायाभरणी करुन देशवासियांची मनं जिंकणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी […]

पाकिस्तान डायरी

नवाज शरीफ यांच्या कामगिरीकडे लक्ष

X: @therajkaran  पाकिस्तानमध्ये आठ फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणुकीसाठी (General elections in Pakistan) मतदान होणार आहे. पाकिस्तानची दशा आणि दिशा निश्चित करणारी ही निवडणूक असेल. मात्र, या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागून आहे ते पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (Pakistan Muslim League – Nawaj) या पक्षाचे अध्यक्ष नवाज शरीफ आणि त्यांचे लहान बंधू शहाबाज शरीफ यांच्याकडे.  नवाज यांनी यापूर्वी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

इंडिया आघाडीचा चेहरा कोण? तुम्हाला संधी मिळाली तर… काय म्हणाले उद्धव ठाकरे?

नवी दिल्ली 2024 हे निवडणुकीचं वर्ष असणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याने उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. इंडिया आघाडीच्या बैठकीत निवडणुकीची रणनीती आखण्यात येणार आहे. ऑगस्टनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. त्यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड निवडणुकीच्या निकालावरही या बैठकीत […]