‘अंतरिम अर्थसंकल्पावर अर्थमंत्र्यांची छाप दिसली नाही’, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात
मुंबई : यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प हा राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असून या अंतरिम अर्थसंकल्पावर अर्थमंत्र्यांची छाप दिसत नाही. सरकारनं मांडलेल्या विक्रमी पुरवणी मागण्यांमध्ये साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आणि अडीच हजार कोटी रुपये पिक विम्याचे असताना इतर रक्कम ही कंत्राटदारांना पोसण्यासाठी आहे का, असा सवाल करण्यात आला. पूर्वी ज्या पद्धतीने अर्थसंकल्प मांडायचे आणि आता […]