ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसचा धुळे अन जालण्यात डाव ; भाजपच्या दोन ताकदवान नेत्यांविरोधात शोभा बच्छाव , कल्याण काळेंना उमेदवारी

मुंबई : काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीसाठी धुळे आणि जालन्यामध्ये भाजपविरोधात मोठा डाव टाकला आहे . काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून जालन्यातून माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांना तर धुळ्यातून माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी दिली आहे .त्यामुळे आता कल्याण काळे भाजपच्या रावसाहेब दानवेंशी (Raosaheb Danve) निवडणुकीच्या रिंगणात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जालन्यात तिसऱ्यांदा रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे यांच्यात सामना रंगणार

मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघात (Jalna Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा 2009 प्रमाणेच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) विरुद्ध कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्यात सामना रंगणार आहे. महायुतिकडून या मतदारसंघात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) काँग्रेसकडून काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे निवडणूक लढण्यास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी, स्वतःच्या शरीराचा त्याग करण्यात काहीही अर्थ नाही’; प्रकाश आंबेडकरांचा पाटलांना सल्ला

मुंबई आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविण्याचा भाग आहे, असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथील लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली पाहिजे, असे वंचित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Maratha Reservation : राज्याचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीला, ‘सगेसोयरे’ शब्दावरुन मतभेद

जालना राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. राज्य सरकारच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह जालन्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा समावेश होता. मनोज जरांगे पाटील ‘सरसकट’ मराठा आरक्षणाची मागणी करीत होते. मात्र सरसकट आरक्षण मिळणे कठीण असल्याने ‘सरसकट’ या शब्दाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

खबरदार.. आमच्या वाट्याला याल तर याद राखा – छगन भुजबळ

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यात बहुसंख्य असलेल्या ओबीसी समाजाच्या तुटपुंज्या आरक्षणात वाटेकरी तयार केले जात आहे. मात्र, आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागू देणार नाही. आमच्या वाट्याला याल तर याद राखा, अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसींच्या महाएल्गार सभेतून मनोज जरांगे – पाटील (Manoj Jarange – Patil) […]

मुंबई

जालन्यातील घटना हे विरोधकांचं षडयंत्र नाही ना? – शिवसेना

Twitter : @NalavadeAnant मुंबई जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनात अचानक उद्रेक घडवून आणण्यामागे विरोधकांचा काही कुटील डाव नाही ना, याची चौकशी झाली पाहिजे. राज्यात अस्थिरता निर्माण करण्याच्या दृष्टीने विरोधकांनी ही षडयंत्र आखलं नाही ना, याचा विचार जनतेने आणि मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी करायला पाहिजे, अशी शंकास्पद भूमिका शनिवारी येथे पत्रकार परिषद घेत शिवसेनेने […]

महाराष्ट्र

…तर खुर्ची खाली करा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुरु असलेले आंदोलन पोलीसी बळाचा वापर करुन दडपण्याचा प्रयत्न येड्याचे सरकार करत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करुन हवेत गोळाबार केला, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मराठा समाजाला जर शिंदे, फडणवीस, पवार यांचे तिघाडी सरकार आरक्षण देऊ शकत नसेल तर […]

महाराष्ट्र

लाठीमार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका राज्य सरकारची आहे. फक्तं जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी या घटनेनंतर तात्काळ प्रसार माध्यमांशी बोलताना केले. यासंदर्भात […]

ताज्या बातम्या

दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई : अजित पवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे  प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पवार म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळावे […]