महाराष्ट्र ताज्या बातम्या

Loan Waiver: कर्जमाफीचे संकेत : मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत (Loan waiver to farmers) सकारात्मक संकेत मिळत असल्याने मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जमाफीचा निर्णय झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे चित्र आहे. कारण मागील महिन्यातच मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या (76 farmers committed suicide in Marathwada) केल्याची नोंद शासन दप्तरी आहे. कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकरी आर्थिक […]

ajit pawar महाराष्ट्र ताज्या बातम्या

Ajit Pawar: अजितदादा बंगल्यातून विमानतळावर निघाल्याचे सीसीटीव्ही फूटेज मुख्यमंत्र्यांकडे का मागितले नाही?

अजितदादांच्या विश्वासू नेत्याचा पक्षातील नेत्यांनाच रोखठोक सवाल मुंबई – “आम्हीही आमचं दैवत गमावलं असताना, दुर्दैवाने शरदचंद्र पवार गटाकडून (Sharad Pawar faction of NCP) या घटनेवर राजकारण केलं जात आहे,” असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे (NCP Spokesperson Anand Paranjape) यांनी केले होते. या वक्तव्यावरून त्यांच्याच पक्षातील अजितदादांचे विश्वासू व ज्येष्ठ नेते यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, परांजपे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Elections : महानगरपालिका निवडणुकांत स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देणार; मतदारांना ठोस पर्याय देऊ – हिंदू महासभा

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या भ्रष्टाचार, पक्षनिष्ठेची हेळसांड आणि तत्त्वांची पायमल्ली यामुळे गढूळ झाले असल्याचा आरोप करत, राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांत (Corporation elections) स्वच्छ, प्रामाणिक आणि जनहिताशी बांधील उमेदवार देऊन मतदारांना ठोस पर्याय देणार, अशी भूमिका दिनेश भोगले यांनी मांडली आहे. हिंदू महासभा (Hindu Mahasabha) केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर राज्यातील राजकीय संस्कृतीत सकारात्मक […]

मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections :  मुंबईत काँग्रेससमोर उमेदवारांचा तुटवडा, ३० हून अधिक प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही

X: @vivekbhavsar मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC elections) नामांकन प्रक्रिया सुरू झाली असली, तरी सुरुवातीलाच समोर आलेल्या अंतर्गत आकडेवारीमुळे मुंबईतील काँग्रेसच्या (Mumbai Congress) संघटनात्मक क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. TheRajkaran (राजकारण) ला मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक विधानसभा क्षेत्रांमध्ये (Assembly segment) काँग्रेसकडे अद्याप एकही इच्छुक उमेदवार पुढे आलेला नाही आणि काही ठिकाणी उमेदवारांचा शोध अजूनही सुरू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Shalarth ID scam : राज्यातील बॅकडेटेड शिक्षक भरती घोटाळ्याची SIT चौकशी; ‘राजकारण’च्या वृत्ताची शासनाने घेतली दखल

X @vivekbhavsar मुंबई: राज्यातील शालार्थ प्रणालीतील (Shalarth ID) नियमबाह्य आणि बॅक डेटेड शिक्षक भरती घोटाळ्याची पोलखोल *‘राजकारण’*ने २८ जुलै रोजी उघड केली होती. आता अखेर राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत, या कोट्यवधी रुपयांच्या वेतन घोटाळ्याची (Scam) चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक (S.I.T.) नेमण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) ७ ऑगस्ट […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचना कायम; रायगड जिल्हा परिषद सदस्यसंख्या ५९ वरून ६६

महाड : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body elections) नवीन प्रभाग रचनेनुसार आणि २७% ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. यामुळे प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्यात आल्या असून रायगड जिल्हा परिषदेची (Raigad Zilla Parishad) सदस्यसंख्या ५९ वरून ६६ वर जाणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis : तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा; मेट्रो शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री वॉररुम (War Room Meeting) बैठकीत ३० पायाभूत सुविधा प्रकल्पांचा (Infrastructure projects) आढावा घेताना प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. “वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका”, असे सांगत त्यांनी वॉररुममधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. बैठकीत मुंबई (Mumbai) आणि राज्यातील विविध मेट्रो प्रकल्प (Metro rail […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MNS : डोंबिवलीच्या विकासाला लागलेलं ‘चांदभाई’चं ग्रहण – राजू पाटील यांचा आरोप

डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (Former MNS MLA Raju Patil on Palava bridge) यांनी डोंबिवलीच्या पलावा पुलाच्या दर्जाहीन कामावरून हल्ला चढवत सरकारवर आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. राजू पाटील यांनी म्हटले की, ४ जुलै रोजी लोकार्पण झालेल्या पलावा पुलाला अवघ्या ३० दिवसांत खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. “पाणी अडवा, पाणी […]