पंतप्रधानांचे बौद्धिक, सत्तेनंतर 100 दिवसांचा कृती आराखडा; तिसऱ्यांदा जिंकण्यावर भाजप ठाम!
नवी दिल्ली : काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या कार्यकाळातील शेवटची बैठक झाली. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार यावर पंतप्रधान मोदींचा ठाम विश्वास असून सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांतील कृती आराखड्यावर मंत्रीपरिषदेत चर्चा झाली. याशिवाय पुढील पाच वर्षांच्या तपशीलवर कृती आराखडा आणि विकसित भारत : २०४७ या व्हिजन डॉक्युमेंटवर चर्चा करण्यात आली. याशिवाय विजयानंतर […]