ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रातील आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा : नाना पटोले

X : @NalawadeAnant मुंबई – राज्यातील आरक्षणाच्या (reservation) प्रश्नाचा पेच भाजपनेच निर्माण केल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state chief Nana Patole) यांनी मंगळवारी केली. २०१४ साली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या वतीनं उमेदवार देणार का? मनोज जरांगे पाटील उद्या घेणार निर्णय? संभाजीनगरच्या बैठकीत का झाला राडा

मुंबई – लोकसभा निवडणुकांत मराठा समाजाचे उमेदगवार उभे करायचे की नाही, यावर उद्या आंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान एका वृत्त्वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सामान्यांनी आता सत्तेत जाण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलंय. मात्र उमेदवार उभे करण्याच्या भूमिकेवर सकल मराठा समाजात एकमत होताना […]

महाराष्ट्र

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण…..!

X : @NalavadeAnant मुंबई: राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण न देता शिक्षण, शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये वेगळे १० टक्के आरक्षण देणाऱ्या विशेष विधेयकास मंगळवारी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात विधिमंडळात एकमताने चर्चेविना मान्यता देण्यात आली. त्याचवेळी राज्य सरकारने वार्षिक उत्पन्नाचीही अट घातली आहे. या अटीमुळे ज्या व्यक्ती किंवा समूह उन्नत व प्रगत गटात मोडणाऱ्या नाहीत […]

महाराष्ट्र

निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची दिशाभूल :- ॲड. यशोमती ठाकूर

X : @NalavadeAnant मुंबई: राज्य सरकारने आज मोठा गाजावाजा करत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. याबद्दल मराठा समाजाचे अभिनंदन. मात्र, हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे का? याबाबतची स्पष्टता सरकारला करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम सरकारने केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या […]

महाराष्ट्र

घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचे नेमके काय झाले? : कॉँग्रेसचा सवाल 

X : @therajkaran मुंबई: मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. परंतु हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे हे सर्वात महत्वाचे आहे. आरक्षणासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावले, पण या विधेयकावर सरकारने चर्चाही केली नाही. केवळ एकपात्री प्रयोग सादर केला आणि मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. आजचा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्य सरकारने जनतेची, शेतकऱ्यांची घोर निराशा केली : विजय वड्डेटीवार 

X : @NalavadeAnant नागपूर नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या (Nagpur winter session) शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी, मराठा समाज, ओबीसी समाज तसेच जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी बुधवारी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी रीबिन बांधून निषेध आंदोलन केले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोना काळात (corona pandemic) तारले होते. मात्र, विद्यमान […]

माझ्या घरावर समाजकंटकांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित : आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. तसा मीसुध्दा या आंदोलनात मागील दोन महिन्यापासून सहभागी आहे, असे सांगतानाच समाजकंटकांनी आपल्या घरावर कशा पद्धतीने हल्ला केला याची आपबीती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी गुरुवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितली.  […]