महाराष्ट्र ताज्या बातम्या

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचना कायम; रायगड जिल्हा परिषद सदस्यसंख्या ५९ वरून ६६

महाड : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on OBC reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body elections) नवीन प्रभाग रचनेनुसार आणि २७% ओबीसी आरक्षणासह (OBC reservation) घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. यामुळे प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्यात आल्या असून रायगड जिल्हा परिषदेची (Raigad Zilla Parishad) सदस्यसंख्या ५९ वरून ६६ वर जाणार आहे. न्यायालयाने स्पष्ट केले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

CM Devendra Fadnavis : तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा; मेट्रो शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारावेत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री वॉररुम (War Room Meeting) बैठकीत ३० पायाभूत सुविधा प्रकल्पांचा (Infrastructure projects) आढावा घेताना प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. “वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका”, असे सांगत त्यांनी वॉररुममधील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. बैठकीत मुंबई (Mumbai) आणि राज्यातील विविध मेट्रो प्रकल्प (Metro rail […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MNS : डोंबिवलीच्या विकासाला लागलेलं ‘चांदभाई’चं ग्रहण – राजू पाटील यांचा आरोप

डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील (Former MNS MLA Raju Patil on Palava bridge) यांनी डोंबिवलीच्या पलावा पुलाच्या दर्जाहीन कामावरून हल्ला चढवत सरकारवर आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. राजू पाटील यांनी म्हटले की, ४ जुलै रोजी लोकार्पण झालेल्या पलावा पुलाला अवघ्या ३० दिवसांत खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. “पाणी अडवा, पाणी […]

मुंबई ताज्या बातम्या

‘वर्षा’ वरील गणेशोत्सव आणि चर्चा शिवसेनेच्या व्यंगचित्राची

Twitter: @NalavadeAnant मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी संपन्न झालेल्या गणेशोत्सवाची दखल आता सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. यावर शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेज वरुन यावर भाष्य करणारे व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. या व्यंगचित्रांची जोरदार चर्चा आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात इर्शाळवाडी ग्रामस्थ, वारकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, महिला, उद्योजक, विदेशी प्रतिनिधी अशा समाजातील सर्वच स्तरातील […]

मुंबई ताज्या बातम्या

मराठी माणूस या भूमीत जगला आणि टिकला पाहिजे – राष्ट्रवादी काँग्रेस

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठी माणूस या मराठी भूमीत जगला आणि टिकला पाहिजे, अशी सडेतोड भूमिका मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांनी शुक्रवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.  मुलुंडमध्ये दोन दिवसांपूर्वी मराठी माणसांना घर नाकारण्याच्या मुद्यावर पत्रकारांनी समीर भुजबळ यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, मुंबई शहरात वेगवेगळ्या समाजाचे लोक राहत असले […]