मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

पत्रकार विरोधी वक्तव्य “बोलघेवडे” बावनकुळे यांच्या आले अंगाशी

Twitter : @vivekbhavsar मुंबई भारतीय जनता पक्षाविरोधात काहीही छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर घेऊन जा, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. पत्रकार संघटनांनी ‘बोलघेवडे’ बावनकुळे यांचा निषेध केलाच आहे, त्याशिवाय विरोधी पक्षदेखील बावनकुळे यांच्यावर तुटून पडले आहेत. विदर्भातील इतर मागासवर्गीय तेली समाजातील चंद्रशेखर बावनकुळे यांना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार! – नाना पटोले यांची टीका

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली असून सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना मंत्रीमंडळ बैठकीवर कोटयवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्वतःला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात मात्र गेंड्यांच्या कातडीचे आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे केली.   शेतकरी अस्मानी सुलतानी […]

महाराष्ट्र

…तर खुर्ची खाली करा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुरु असलेले आंदोलन पोलीसी बळाचा वापर करुन दडपण्याचा प्रयत्न येड्याचे सरकार करत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करुन हवेत गोळाबार केला, या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. मराठा समाजाला जर शिंदे, फडणवीस, पवार यांचे तिघाडी सरकार आरक्षण देऊ शकत नसेल तर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इंडिया आघाडीच्या बैठकीतून ‘भाजप चलो जाव’ चा नारा

Twitter : @NalavadeAnant मुंबई भाजपच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली वज्रमुठ बांधलेली असून इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरणही केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता. त्यानुसार मोदी […]

ताज्या बातम्या

ज्या बोटाने भाजपला मतदान केले होते, ते सुऱ्याने कापून टाकले : नाना पटोले यांची टीका

Twitter : @therajkaran मुंबई जनतेला खोटी स्वप्ने दाखवून २०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजपाचा खरा चेहरा जनतेला उमगला असून आपली फसवणूक झाल्याने जनतेला पश्चाताप होऊ लागला आहे. ‘एकही भूल कमल का फुल’ अशी प्रतिक्रीया लोकांमधून उमटली होती, आता तर, ज्या बोटाने भाजपाला मतदान केले ते बोटच कापून टाकण्याचा प्रकार मनाला सुन्न करणारा आहे. भाजपाला मतदान करून […]

महाराष्ट्र

काँग्रेसच आपल्याशी प्रामाणिक : उद्धव ठाकरे

Twitter : @vivekbhavsar मुंबई गेली 25 वर्षे आपण भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक राहिलो. मात्र, भाजपने नेहमीच निवडणुकीमध्ये आपल्याशी दगाफटका (BJP betrayal Shiv Sena) केला. बंडखोर उमेदवार उभे करून आपल्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला. आत्ताच्या या संकटसमयी आपल्यासोबत काँग्रेसच प्रामाणिक (Congress is loyal to UBT Sena) आहे. जागा वाटपाची चिंता करू नका, काँग्रेस आणि आपला पक्ष, […]