ताज्या बातम्या राष्ट्रीय

देशात मोदींविरोधी लाट? काँग्रेसच्या दावा अन् आकडेवारींचं सत्य, पाहा स्पेशल रिपोर्ट

काँग्रेसने केलेल्या Anti incumbency चा दावा फोल; 2018 आणि 2023 ची आकडेवारी काय सांगते? नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशाची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला छत्तीसगड आणि राजस्थानातील आपली सत्ताही कायम ठेवता आली नाही आणि पराभवाचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसकडून Anti incumbency म्हणजेच सत्ता विरोधी लाट असल्याचा दावा केला जात होता. मात्र […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

मध्य प्रदेशात पुन्हा कमळ; ही आहेत भाजपच्या यशाची ५ कारणं

गेल्याच आठवड्यात आपल्या मूळगावातील मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की, मी मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाची सत्ता पुन्हा आणेन. काँग्रेसनेही मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करता यावी यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी मध्य प्रदेशात चांगला प्रचारही केला होता. मध्य प्रदेशात भाजपच्या यशामागील कारण नेमकं काय आहे? मध्य प्रदेशात […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

भाजपने २०१८ मधली ही चूक टाळली; मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या विजयाचं गमक काय?

दिल्ली लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी चांगली बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशात भाजप पुन्हा एकदा बहुमत मिळवताना दिसत आहे. तर दुसरीकडे राजस्थानातदेखील भाजप पाच वर्षांनी पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंतच्या निकालांचा कल पाहता, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप सत्ता स्थापन करू शकते. छत्तीसगडमध्ये काही अंशी […]

nana patole मुंबई ताज्या बातम्या

मोदी जेथे जातात तेथे पराभव अटळ : नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई वन डे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील पराभवाच्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) व भाजपा (BJP) हे इव्हेंटबाजी करण्यात व श्रेय घेण्यात पटाईत आहेत. वन डे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यालाही मोदी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये गेले आणि वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup) सर्व सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा […]

मुंबई ताज्या बातम्या राष्ट्रीय

आता मोदी – शहांवर कारवाई का नाही? उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाला संतप्त विचारणा

Twitter: @NalavadeAnant मुंबई पूर्वी निवडणूक आयोग आलेल्या तक्रारींची दखल घेत होते. आताही निवडणूक आयोग निष्क्रिय झाला आहे असे आमचे म्हणणे नाही. कारण निवडणूक आयोगाने राहुल गांधी, प्रियंका गांधी, अरविंद केजरीवाल यांना नोटिसा पाठवल्या आहेत. मग मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई का नाही? असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी […]

ताज्या बातम्या विश्लेषण

मुख्यमंत्र्यांचे आभार मानताच एकनाथ खडसे झाले ट्रोल

Twitter : @vivekbhavsar मुंबई मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हृदय विकारावर उपचार घेत असलेले पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राजकीय “वेळ” बिघडल्याने गेले दोन वर्षे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या “घड्याळा” सोबत राहून विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतेलेले एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल आभार मानले (Eknath Khadse thanked […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपाचे हिंदुत्व मला मान्य नाही : उद्धव ठाकरे

Twitter : @therajkaran मुंबई : भाजपाने हिंदुत्वाचे पेंटंट घेतले नसून भाजपाचे हिंदुत्व मला मान्य नाही. बाळासाहेब (Balasaheb Thackeray), प्रबोधनकार (Prabodhankar Thackeray) यांच्या पर्यंतच ठाकरेंबद्दल माहिती आहे. मात्र पणजोबा सीताराम ठाकरे (Sitaram Thackeray) यांचे पनवेलमधील प्लेग साथीत लढताना जीव गमावला होता. त्यामुळे घराणेशाहीतलाच मी आहे. यात माझा दोष नाही, असे सांगत निवडणुक आयोग चिन्ह दुसऱ्याला देऊ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबच : खा. सुनील तटकरे

Twitter : @NalavadeAnant मुंबई आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. मात्र आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून (Gram Panchayat election results) अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या निर्णयावर जनतेनेच शिक्कामोर्तबच केल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी सोमवारी विरोधकांना परखड शब्दात खडेबोल सुनावले.  पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचे […]

महाराष्ट्र

या सरकारला मंत्रालय सुद्धा गुजरातला हलवाव असं वाटेल: आदित्य ठाकरे

Twitter: @NalavadeAnant मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फक्त दिल्लीत पळत असतात. या सरकारला मुंबईची महाराष्ट्राची काळजी नाही त्यांना दिल्ली आणि गुजरातची काळजी दिसते, असा टोला हाणत तोडून मोडून बनलेले हे सरकार महाराष्ट्रासाठी काही करेल असे वाटले होते. पण यांना आमच्यापेक्षा जास्त काळजी गुजरातची लागली आहे, अशा शेलक्या शब्दात युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी येथे एका […]