महाराष्ट्र

….आणि म्हणूनच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता

मंत्री छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती….! X :@NalavadeAnant मुंबई: मी सत्तारूढ सरकारमध्ये एका जबाबदार खात्याचा मंत्री असल्याने ओबीसी मेळाव्यात बोलू शकत नव्हतो. या मेळाव्यात मी माझ्याच सरकार विरोधात माझी परखड भूमिका बोलून दाखवणार असल्याने म्हणजेच एक प्रकारे सरकार विरोधात बोलणार असल्याने मी त्यावेळी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, अशी स्पष्टोक्ती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शिंदे – फडणवीस हे मराठा आणि ओबीसी समाजाला झुंझवत आहेत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप….! मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक मराठा व ओबीसी वाद निर्माण करून दोन्ही समाजाला एकमेकाविरोधात झुंझवत असल्याचा गंभीर आरोप करतानाच, राज्यातील ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी मराठा ओबीसी वाद पेटवून शिंदे फडणवीस आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत, अशा संतप्त शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

लेख

मराठवाड्यात ओबीसी नाराज 

X: @therajkaran आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण मिळावे अशी मागणी पुढे आल्यानंतर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून (reservation to Maratha community from OBC quota) आरक्षण देऊ नये, यासाठी ओबीसी समाज एकवटला होता. एकीकडे सबंध महाराष्ट्रात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या सभा तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ओबीसींची एल्गार यात्रा काढणार : छगन भुजबळ 

X: @NalavadeAnant मुंबई: सरकारने अध्यादेशाचा जो मसुदा तयार करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Kunbi caste certificate to Maratha community) देण्याचा निर्णय घेतला आहे, तो पाहता ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. आमच्या ओबीसी, भटक्या-विमुक्त लेकरांचा घास आज काढून घेतला जात आहे, त्याबद्दल आम्हाला दुःख आणि संताप आहे. बहुसंख्य असलेल्या ओबीसी घटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, […]

ताज्या बातम्या

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

X : @therajkaran नागपूर मराठा समाजाला टिकणारे आरक्षण (Maratha reservation) देण्यास हे राज्य सरकार कटिबद्ध आहे. सर्वोच न्यायालयात आरक्षण टिकू शकले नाही कारण या आधीच्या सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडली नव्हती. आता क्युरेटिव्ह पिटीशन (Curative petition) अंतर्गत राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार विधिज्ञ हरिष साळवे, मुकूल रोहितगी यांच्या नेतृत्वाखाली कायदेतज्ज्ञांची टीम सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Twitter : @therajkaran मुंबई ओबीसी समाजाच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागता कामा नये. ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवणे सरकार आणि विरोधी पक्ष यांची सामूहिक जबाबदारी आहे. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्याबरोबरच सर्व समाजाला न्याय देण्याचे काम आम्ही मिळून करू, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी लढणार, असा विश्वास देत जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

आरक्षणप्रश्नी सरकारमध्येच एकवाक्यता नाही- नाना पटोले

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा व ओबीसी समाजात (conflict between Maratha and OBC) तेढ निर्माण करुन राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारमधील दोन मंत्रीच आरक्षणावर वेगवेगळी विधाने जाहीरपणे करत आहेत. सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नाही, त्यामुळे आरक्षणाप्रश्नावर भाजपा व शिंदे सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस ७२१ तर मविआ १३१२ जागांवर विजयी : काँग्रेसचा दावा

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस (Congress) पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती (Gram Panchayat election results) जिंकल्या आहेत. एकंदरीत महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे, असा दावा करतानाच, भाजपने केलेले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओबीसींच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक : देवेंद्र फडणवीस

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी थेट चंद्रपूर गाठत ओबीसी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या उपोषण स्थळाला भेट देत, लिंबू सरबत देत आंदोलनकर्त्यांचे उपोषण सोडविले. ओबीसींच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे आणि त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही देत फडणवीस यांनी त्यांना आश्वस्तही केले. मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किर्तीकुमार भांगडिया, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का ? काँग्रेसचा सवाल

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे सरकार जरांगे यांना भेटले असाच त्याचा अर्थ होतो. पण तिघाडी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप नेते व उपमुख्यमंत्री […]