ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा-ओबीसी समाजाची दिशाभूल – नाना पटोले यांची टीका

Twitter : @NalavadeAnant मुंबई : राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज (conflict between Maratha and OBC community over reservation issue) एकमेकांसमोर उभे ठाकले असून ट्रिपल इंजिन सरकार असून देखील स्पष्ट भूमिका नाही. समाजा-समाजात संशय वाढत चालला आहे. राज्य सरकारमध्येच आरक्षण प्रश्नावरून एकवाक्यता नाही. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यास ट्रिपल इंजिन सरकारच (Triple Engine […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ललित पाटीलला कोणत्या मंत्र्यांचा आशीर्वाद होता ? : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Twitter : @NalavadeAnant मुंबई ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला पळून गेलेला आरोपी ललित पाटील याला १५ दिवसांचा कालावधी होऊन देखील पोलिसांना शोध लागत नव्हता. अखेर ललित पाटील याला अटक करण्यात आली. या मुद्यावरून बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही सवाल उपस्थित करत सरकारवर टिकेची झोड उठवली. वडेट्टीवार म्हणाले […]

मुंबई महाराष्ट्र

तर सळो की पळो करून सोडू – प्रदेश काँग्रेसचा इशारा

Twitter: @NalavadeAnant मुंबई देशात राहुल गांधींची लोकप्रियता पाहून घाबरून भाजपची रावण प्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यावर उतरली असली तरी याद राखा त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही तुम्हाला सळो की पळो करून सोडू’ असा, खणखणीत इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी भाजपला दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भाजपने सोशल मीडियावर रावणाच्या अवतारात दाखवले […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

जातनिहाय जनगणनेचा कालबध्द कार्यक्रम सरकारने जाहीर करावा -विजय वडेट्टीवार 

Twitter : @NalavadeAnant मुंबई राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न  प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना (Caste-wise census) हाच एक उपाय आहे.  त्यामुळे बिहारच्या (Bihar) धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (LoP Vijay Wadettiwar) यांनी सोमवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केली. जातनिहाय जनगणना […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

इंडिया आघाडीच्या बैठकीतून ‘भाजप चलो जाव’ चा नारा

Twitter : @NalavadeAnant मुंबई भाजपच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली वज्रमुठ बांधलेली असून इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरणही केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता. त्यानुसार मोदी […]

महाराष्ट्र

काँग्रेसच आपल्याशी प्रामाणिक : उद्धव ठाकरे

Twitter : @vivekbhavsar मुंबई गेली 25 वर्षे आपण भारतीय जनता पक्षाशी प्रामाणिक राहिलो. मात्र, भाजपने नेहमीच निवडणुकीमध्ये आपल्याशी दगाफटका (BJP betrayal Shiv Sena) केला. बंडखोर उमेदवार उभे करून आपल्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न केला. आत्ताच्या या संकटसमयी आपल्यासोबत काँग्रेसच प्रामाणिक (Congress is loyal to UBT Sena) आहे. जागा वाटपाची चिंता करू नका, काँग्रेस आणि आपला पक्ष, […]